स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न
मुंबई, दि. 26
scout guide awards आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काम करताना पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...
इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल
--
5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार
मुंबई,
HSC Exam Revised Timetable उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल...
बीड जिल्ह्यात इतके वाढले कोरोना !
बीड जिल्ह्यात इतके वाढले कोरोना !
बीड
जिल्ह्यातील कोरोना new corona बधितांची संख्या वाढत आहे.आज जिल्ह्यात 45 कोरोना बाधित आढळून आले आहेत.corona symptoms in children
कोरोनाच्या तिसऱ्या...
244 कोरोना बाधित तर 31 रूग्णांना डिस्चार्ज
जिल्ह्यात आज 31 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 934 इतकी झाली आहे. रुग्ण बरे...
जवाहर नवोदय विद्यालय कोरोना बाधितांचा आकडा @ 83
अहमदनगर
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय तील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून ही संख्या 83 झाली आहे.
सोमवारी सायंकाळी 12 विद्यार्थी कोरोना...
ओमायक्रोन चे राज्यात 31 नवीन बाधित
मुंबई
राज्यात आज ओमायक्रोन सर्वेक्षण बद्दलची माहिती प्राप्त झाली आहे.
आज राज्यात ओमायक्रोन संसर्गाचे एकतीस रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये मुंबईमधील 27 ,पुणे ग्रामीण आणि अकोला...
जवाहर नवोदय विद्यालयातील आणखी 33 विद्यार्थी कोरोना बाधित
अहमदनगर
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली...
vaccination या गावाने केले 90 टक्के लसीकरण
Ashti
vaccination लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. त्यातच केंद्राचा रेटा असल्याने आता लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यातील ओमिक्रोन चा धोका पाहता लसीकरण आवश्यक आहे.
आष्टी...
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण आवश्यक
पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
येत्या 1 डिसेंबर पासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली.आता शाळा कधी सुरु...
Ahmednagar news उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत काय म्हणाले?
Ahmednagar news
राज्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे महत्वपूर्ण योगदान असुन राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये बहुसंख्य विद्यार्थीशिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांनी राज्यात अनेक विद्यार्थी घडवले असुन ते आज उच्च...