today’s corona cases in Ahmednagar : जिल्ह्यात 29 कोरोना बाधित
today's corona cases in Ahmednagar, अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात 29 कोरोना बाधित आढळून आले आहेत....
आश्रमशाळेतील वसतिगृहात राहुन बनला फौजदार
अंबाजोगाई,
महाराष्ट्र शासनामार्फत विमुक्त जाती भटक्या जमातीच्या समाजाच्या मुलांची शिक्षणाची राहण्याची सोय व्हावी म्हणुन
अंबाजोगाईतील कै.वसंतराव नाईक प्राथ.व माध्यमिक आश्रमशाळा आनंदनगर येथे चालविली जाते.
बीड जिल्हयातील धारुर...
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर यांची निवड झाल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले. श्री.नार्वेकर यांच्या बाजूने एकूण 164 सदस्यांनी...
pm modi dehu पंतप्रधानांनी पुण्यात संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले
pune
pm modi dehu 17 व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी pm modi visit...
Acb trap beed : ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला
आष्टी
Acb trap beed आष्टी तालुक्यातील ग्रामसेवक किरण दगडू वनवे यास 4 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड युनिटने आष्टी पंचायत समिती येथे...
पीक विमा योजना कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यासाठीच-पी. साईनाथ
परळी
पीक विमा योजना हे आपत्ती काळात शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी आहे मात्र अत्यंत आवश्यक असलेल्या पीक विमा योजनेची आखणी शेतकऱ्यांच्या ऐवजी पीक विमा कंपन्यांना...
पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा टाळले?
मुंबई
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी अशी बीड जिल्ह्यातील भाजप नेत्यांची इच्छा होती.मात्र हाय कमांड ने इच्छा धुडकवत पंकजा मुंडे यांना...
जल आक्रोश मोर्चा:मराठवाड्याकडे मविआ सरकारचे दुर्लक्ष – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
जल आक्रोश मोर्चा : औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आज पैठण गेट ते औरंगाबाद महापालिका कार्यालय अशा भव्य जल आक्रोश मोर्चा चे आयोजन...
वात्सल्य योजना 2022,संजय गांधी निराधार सह विविध विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थीना लाभ वितरण
परळी (दि. 23) –
वात्सल्य योजना 2022 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मला निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या यांसारख्या सामाजिक व आर्थिक दुर्बल...
परळीत ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ अभियान
परळीत 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान
परळी
'राष्ट्रवादी आपल्या दारी' या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहरातील घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय...