टीईटी पात्रतेला विरोध करणाऱ्या याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्या
औरंगाबाद । प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या संदर्भातील ८९ याचिका निकाली काढल्यामुळे...
बारावीची सर्व मुले पास ; बारावीची परीक्षा रद्द-शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई दि 3 जून
बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्याच्या आपत्ती निवारण विभागाने परीक्षा रद्द करण्याच्या...
कोरोना च्या संकटाने मोडला गं बाई संसाराचा कणा.
कोरोनाच्या संकटाने मोडला गं बाई संसाराचा कणा...
मदतीचा हात देऊन मायबाप सरकार नुसते लढं म्हणा...
कोतूळ (वार्ताहर)...आपल्या भारत देशात अजूनही कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे तांडव...
सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
बीड दि 20 मे प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित आल्यानंतर त्यांना गृह विलगिकरणात ठेवता येत होते मात्र आता हे बंद करण्यात आले असून सक्तीने संस्थात्मक...
२६८४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३७७९ बाधितांची रुग्ण संख्येत भर
२६८४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३७७९ बाधितांची रुग्ण संख्येत भर
अहमदनगर दि 19 मे प्रतिनिधी
जिल्ह्यात आज २६८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या...
मोहाची फुले निर्बंध उठल्याने आदिवासीच्या रोजगार कवाडे उघडली
मोहाची फुले च्या माध्यमातून आदिवासी बाांधवाांचे सशक्तीकरण करण्यासाठी नेमलेल्या खारगे समितीच्या अहवालातील शिफारशीच्या अनुषांगाने,मोहाफुलावर सद्य:स्थितीत महाराष्ट्र अधिनियम , १९४९ या कायद्यात असलेले निर्बंध शिथिल करण्यात...
1 ली ते 8 वी चे सर्व मुले पास;शालेय शिक्षण विभागाच्या निर्णय-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई दि 3 एप्रिल ,प्रतिनिधी
1 ली ते 8 च्या वर्गातील सर्व विद्यार्थी पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री...
२७८ रूग्णांना डिस्चार्ज तर २७१ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
२७८ रूग्णांना डिस्चार्ज तर २७१ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
अहमदनगर: जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या...
राजूर परिसरातील मीत भाषीय शांतीदूत हरपला… मधुकर पिचड…
शांतीदूत हरपला... मधुकर पिचड.
अकोले, ता.२७:राजूर परिसरातील मित भाषिय ,इतरांचे दुःख समजून त्याला मदत करणारा शांतीदूत आपल्यातून गेल्याचे दुःख होत असून बोटावर मोजण्याइतकी माणसे असतात...
१७१ रूग्णांना डिस्चार्ज तर १८६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत वाढ
१७१ रूग्णांना डिस्चार्ज तर १८६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत वाढ
अहमदनगर दि 26 फेब्रुवारी,प्रतिनिधी
जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी...