1 ली ते 8 वी चे सर्व मुले पास;शालेय शिक्षण विभागाच्या निर्णय-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई दि 3 एप्रिल ,प्रतिनिधी
1 ली ते 8 च्या वर्गातील सर्व विद्यार्थी पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री...
corona viruses task force कोविड’ उपाययोजनांसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना–मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत
कोविड’ उपाययोजनांसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना – मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत
मुंबई,
corona viruses task force कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर...
जिल्हा शिक्षक पुरस्काराचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्या वितरण
बीड- प्रतिनिधी
जिल्हा शिक्षक पुरस्कार आज अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते गौरव...
बारावीची सर्व मुले पास ; बारावीची परीक्षा रद्द-शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई दि 3 जून
बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्याच्या आपत्ती निवारण विभागाने परीक्षा रद्द करण्याच्या...
244 कोरोना बाधित तर 31 रूग्णांना डिस्चार्ज
जिल्ह्यात आज 31 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 934 इतकी झाली आहे. रुग्ण बरे...
मराठवाडा शिक्षक संघाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी अशोक गाडेकर शिवाजी ढोबळे तालुकासचिव
आष्टी
मराठवाडा शिक्षक संघाची आष्टी तालुका कार्यकारिणी आज निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष पदी अशोक गाडेकर तर तालुका सचिव पदी शिवाजी ढोबळेयांची निवड करण्यात आली.
मराठवाडा...
सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
बीड दि 20 मे प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित आल्यानंतर त्यांना गृह विलगिकरणात ठेवता येत होते मात्र आता हे बंद करण्यात आले असून सक्तीने संस्थात्मक...
जवाहर नवोदय विद्यालयातील आणखी 33 विद्यार्थी कोरोना बाधित
अहमदनगर
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली...
शब्दगंधच्या वतीने उत्सव कवितेचा काव्यसंमेलन संपन्न
शब्दगंधच्या वतीने उत्सव कवितेचा काव्यसंमेलन संपन्न
अहमदनगर
विचाराच्या माध्यमातून परिवर्तनाचा प्रकाश पेरण्यासाठी कवितेचा उत्सव महत्वाचा असुन शब्दगंध ने या उपक्रमामध्ये सातत्य राखून साहित्यिकांना विचाराचे पाठबळ दिले...
कोरोना च्या संकटाने मोडला गं बाई संसाराचा कणा.
कोरोनाच्या संकटाने मोडला गं बाई संसाराचा कणा...
मदतीचा हात देऊन मायबाप सरकार नुसते लढं म्हणा...
कोतूळ (वार्ताहर)...आपल्या भारत देशात अजूनही कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे तांडव...