This is very important news for all the farmers of the state राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे

This is very important news for all the farmers of the state राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या जर आवडली असेल तर राज्य सरकारकडे एकच पर्याय असणारे प्रत्येक पेरणीच्या वेळी म्हणजेच रब्बी हंगाम Rabi season असो या गरिबांना या दोन्हीही पेरणीच्या पूर्वी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिला पाहिजे असा निष्कर्ष पण जो सर्वेक्षण करण्यात आला सर्वेक्षणा च्या मित्रांचे म्हणजे छत्रपती संभाजी नगर विभागाचे आयुक्त राज्य सरकारच्या माध्यमातून Through Govt जो सर्वेक्षण करण्यात आला या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आलेला आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

लिंक वर क्लिक करा

👉 🔰 क्लिक करा 🔰 👈

मित्रांनो औरंगाबाद विभागाचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महाराष्ट्रातील पाच लाख शेतकऱ्यांचा सर्वेक्षण केला या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शेतकरी farmer आत्महत्यास का बळी पडतो याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा शेतकरी त्यांच्या मुला-मुलींचे लग्न करतोय किंवा शैक्षणिक खर्च असेल किंवा जेव्हा पेरणी करतोय पेरणीच्या वेळी त्यांच्या हातात पैसा नसतो पैसा नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी Farmers loan market होतो सावकाराकडून कर्ज घेतो किंवा बी बियाणे खरेदी करत असताना तो उधारी घेतो मग याचे जो व्याज आहे तो व्याज जास्त होतो व्याज जास्त झाल्यामुळे त्यांच्या शेतातून निघणारा उत्पन्न सुद्धा ज्या पद्धतीने जो खर्च झाला आहे तो खर्चाची भरपाई सुद्धा त्या शेतातून निघणार्‍या उत्पन्नामधून होत नाही म्हणून शेतकरी आत्महत्यास बळी पडतो मग इतर खर्च राज्य सरकार न करता.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉 🔰 क्लिक करा 🔰 👈

जे काही कृषी विभागाअंतर्गत खर्च होतो तो खर्च सर्व थांबून शेतकऱ्यांना रोख रक्कम Cash amount पेरणीच्या पूर्वी दिली पाहिजे प्रत्येक पेरणीच्या वेळी फिक्स म्हणून शेतकऱ्यांना दिलं पाहिजे असा निष्कर्ष समोर आल्याच्या नंतर राज्य सरकारचा एक कर्मचारी राज्य सरकारकडे शिफारस Recommendation to State Govt करणार आहे ज्या शिफारशीला काय उत्तर येतं हे तमाम शेतकऱ्यांना पानपार गरजेचा आहे मित्रांनो जर रोख रक्कम म्हणजे ठोक रक्कम या ठिकाणी तुमचं नुकसान हो या न हो परंतु शेतकऱ्यांना प्रत्येक पेरणीच्या वेळी दहा हजार रुपये मदत राज्य सरकारकडून जर झाली तर खूप मोलाची गोष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here