अहमदनगर जिल्ह्यात ७०५ ग्रामपंचायतीच्या ५७८८ जागेसाठी निवडणूक

ग्रामपंचायती

 

 

in article

नगर दि १४ जानेवारी, प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून ७०५ ग्रामपंचायती साठी निवडणूक होत असून २५५३ मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायती च्या ५७८८ जागेसाठी ही निवडणूक होत आहे.

त्यासाठी १३१९४  इतके उमेदवार रिंगणात उभे असून त्यांचे भवितव्य उद्या मतदान पेटीत बंद होणार आहे.

जिल्ह्यात ५० संवेदनशील मतदान केंद्रे घोषित करण्यात आले असून ५१९ निवडणूक निर्णय अधिकारी, ५१९ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि १२७६५ मतदान कर्मचारी कार्यरत आहेत.

 

पुण्यात माजी सैनिक दिन साजरा : 14 जानेवारी 2021 साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here