कोरोना पेक्षा भयानक आजार More terrible disease than Corona

More terrible disease than Corona कोरोना पेक्षा भयानक आजार

 

in article

स्टीलच्या ग्लास मधून पाणी पिणारे एकदा पहाच !!

 

जास्त पाणी प्या आणि लवकर मरा होय मित्रांनो भरपूर पाणी प्या आणि खूप लवकर मारा अरे बापरे पाण्याने माणूस मरतो हे कसे शक्य आहे भरपूर लोक असे म्हणतील की पाणी हेच जीवन आहे पण इथे तर पाण्याने dath मृत्यू होते असं तुम्ही कस काय म्हणू शकता.

जास्त water पाणी पिण्याने आणि माणूस मारण्याचा याचा काय संबंध आहे हे वर सांगणाऱ्याला काय वेळ वगैरे लागला आहे का असं बऱ्याचशा लोकांनाही ऐकल्यावर वाटलं असेल तर भरपूर लोकांचा असं मत आहे की भरपूर पाणी पिले पाहिजे खूप जास्त पाणी पिणे हे आरोग्यासाठी लाभदायक असतं जास्त पाणी पिल्याने आपली Kidney किडनी साफ होते आपण निरोगी राहतो.

आपल्या शरीरातला जो काही कचरा आहे तर तो योग्य प्रमाणात बाहेर जातो असा भरपूर लोकांचा समज आहे पण मित्रांनो हा तुमचा समज नसून हा गैरसमज आहे मग हाच गैरसमज दूर करणारी शास्त्रीय माहिती आज जानून घेऊन आलोत आज अशी माहिती घेऊन आलोय जे अतिशय अनोखी माहिती आहे ज्यामधून तुम्हाला क्लिअर होईल की प्रमाणपत्र जास्त पाणी पिलं कसं होऊ शकतो लवकर मारण्याचे कारण या माहितीला आयुर्वेदाचा तशाच नवीन विज्ञानाचा सुद्धा आधार आहे अगदी 2000 दोन हजार वर्षांपूर्वीच Ayurveda आयुर्वेद आणि आत्ताच शोध लागलेले नवीन तंत्रज्ञान या दोघांची सांगड घालून अगदी डिटेल माहिती ब्लॉगच्या माध्यमातून देणार आहोत.

आणि याबरोबरच खरोखर ते पाणी आपण प्यायला पाहिजे ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल तुमचा आरोग्य अगदी व्यवस्थित राहील तुमच्या शरीरातल्या सर्व घडामोडी अगदी व्यवस्थितपणे होऊ शकतील याबद्दल देखील माहिती देणार आहोत तर त्यामुळेच अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाठवा करा आज आपण माहिती घेणार आहोत की जास्त पाणी पिल्याने कस काय होऊ शकतो death मृत्यू आज तुम्ही पाहत आहे प्रत्येक जण सांगत असतो की जास्त पाणी पिणे अगदी गरजेच आहे ज्याने आपली किडनी साफ होते लिव्हरला चांगलं राहतं आपल्या body बॉडी मधला विसरण चांगलं होतं असं प्रत्येक जण आपल्याला सांगत असतो पण खरंच जास्त पिण्यामागे काही पाणी पिणे मागं काही तथ्य आहे का खरच त्यांनी फायदा होतो का माणसाचा लवकर मृत्यू होतो.

याविषयीच आयुर्वेदामध्ये वाघ बोट ऋषींनी एक माहिती सांगितलेली आहे वाघ बट ऋषींनी आयुर्वेदामध्ये वायरलिंगच डायरेक्ट दिलेले आहे वाघ कृषी आयुर्वेदात म्हणतात की अगदी खूप तहान जरी लागली तरीसुद्धा आपण तेवढेच पाणी पिलं पाहिजे की जेवढी आपली तहान आहे गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं हे नेहमीच danger हानिकारक असतं व तू म्हणाला थोडं जास्त पाणी पिल्याने असं होतं तरी काय पण त्यावर वाघ ऋषी म्हणतात की अति पाण्याच्या सेवनामुळे पित्त कफ यासारख्या साठवून जास्त आजार सुद्धा होतात.

अति प्रमाणात पाणी पिल्यामुळे तुमचा जठर अग्नि मंद होतो त्यामुळे तुमचं अन्न पचायला अडचणी येतात त्यामुळे अपचन होणे पोटात गॅस होणे अशा तक्रारीला सुरुवात होत असते जे अमल असतं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं किंवा ते पातळ व्हायला सुरुवात होते आणि आपला अन्न पचत नसतं आणि मग यामुळेच दिवसभर आळस येणे पोटात गॅस होणे अस्वस्थता येणे चिडचिड होणे असे लक्षणे दिसायला सुरुवात होतात.

त्याबरोबरच अतिरिक्त जास्तीच्या पानामुळे kidney किडनीवर ताबावयाला सुरुवात होतो हृदयाला सुद्धा ते पाणी जास्त प्रमाणात पंप करावे लागतात त्यामुळे एकंदरीत सर्वच आवर मोठा ताण येत असतो नवीन विज्ञान आहेत ते काय सांगते ते आम्हाला सांगा तर थांबा मित्रांनो ते सुद्धा सांगतोय Australia ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठाने मोठा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासात ते सुद्धा असं म्हटले की ड्रिंकिंग वॉटर पर्सन त्या अभ्यासामध्ये सुद्धा असे निदर्शना आलेला आहे की तुम्हाला तहान लागली नसताना जर तुम्ही पाणी जर पिलात तर त्यामुळे आपल्या शरीरात एक महत्त्वाचा क्षार जो सोडियम किंवा ज्याला मीठ म्हणतो त्याचे प्रमाण कमी होतं त्याची पातळी ढासळते आणि याच मिठाची पातळी ढासळल्यामुळे एक हायपोला ट्रिम या नावाचा आजार त्या ठिकाणी होत असतो .

ज्याने आपल्या त्वचेवर जरी ठेवलं तर मोठा खड्डा पडत असतो हळूहळू शरीर भर पसरून जेव्हा brain मेंदूपर्यंत जात असतो आणि मेनू मध्ये सोडियमची कमतर जाऊया लागते त्यावेळेस माणूस कोणामध्ये जातो आणि बऱ्याच वेळा त्याचा death मृत्यू सुद्धा होऊ शकतो तुम्ही नेटवर हाय पुन्हा या नावाचा आजार सुद्धा सर्च करू शकता आणि भरपूर लोकांचा Australia ऑस्ट्रेलियात मृत्यू सुद्धा झाल्यास निदर्शनास सुद्धा आलेला आहे याबरोबर आकुचन प्रसन्न पावण्याची सुद्धा प्रक्रिया बंद होत असते.

एक महत्त्वाचा क्षार जो सोडियम किंवा ज्याला नीट म्हणतो त्याचं प्रमाण कमी होतं त्याची पातळी ढासळते आणि याच मिठाची पातळी ढासळल्यामुळे एक हायपो Natrimia नाट्रिमिया नावाचा आजार त्या ठिकाणी होत असतो या आहे पुन्हा ट्रेन यामुळे शरीरामध्ये विविध भागांना सूज येणे येडीमा नावाचा आजार सुद्धा सुरू होतो ज्याने आपल्या त्वचेवर जरी ठेवलं तर मोठा खड्डा पडत असतो.

 

20231005 101701

हळूहळू शरीर भर पसरून जेव्हा मेंदूपर्यंत जात असतो आणि मेनू मध्ये सोडियमची कमतर जाऊया लागतील त्यावेळेस माणूस कामांमध्ये जातो आणि बऱ्याच वेळा त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो तुम्ही नेटवर हाय पुन्हा ट्रेम या नावाचा आजार सुद्धा सर्च करू शकता आणि भरपूर लोकांचा ऑस्ट्रेलियात मृत्यू सुद्धा झालेला असेल निदर्शनास सुद्धा आलेला आहे याबरोबर पाहण्याची सुद्धा प्रक्रिया बंद होत असते आम्हाला सांगा आता भरपूर ठिकाणी अशी माहिती आहे की 2 लिटर प्यायला पाहिजे 3 लिटर प्यायला पाहिजे पण आयुर्वेद सांगते की प्रत्येक माणसाला एकच नियम लागू होत नाही.

प्रत्येक माणसाची सिस्टीम वेगळे असते पिले पाहिजे आणि गरजेपेक्षा जास्त पाणी कधीच नाही पिलं पाहिजे पण एक नवीन नियम असं सुद्धा सांगतो की तुमचं वजन जर 20 किलो असेल तर 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी जर तुमचा दिवसाला चार लिटर पाणी तुम्ही आवश्यक असतं याबरोबर काम करत असेल तर पाणी देऊ शकता धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here