शासकीय योजना आनंदाची मोठी बातमी शासनाचा नवा उपक्रम Maharashtra government Yojana

आनंदाची व मोठी बातमी आहे राज्य शासनाच्या Maharashtra government yojana माध्यमातून एक नवा उपक्रम राबवला जाणार आहे मित्रांनो हा जो उपक्रम आहे शासकीय योजनेची या जत्राच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्य Yojana पोहोचल्या पाहिजेत आणि त्या योजनेचा लाभ 100% टक्के त्यांना मिळाला पाहिजे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

in article

लिंक वर क्लिक करा

🔰 लिंक वर क्लिक करा 🔰

 

संकल्पनेतून एक नवा उपक्रम जो राबवला जाणारे शासकीय योजनेची जत्रा या जत्राच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवला जाणारे Maharashtra government Yojana आणि या प्रत्येक जिल्ह्यांच्या माध्यमातून पंचात्तर हजार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणारे याची सविस्तर माहिती आपण या पहा तत्पूर्वी चार वर्षे पहिल्यांदा झाला असाल तर सुरू करूया ही माहिती महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालक Maharashtra government शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे शासकीय योजनेची जत्रा पोहोचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना मित्रांनो अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार आहे त्यानंतर किती योजना या ठिकाणी राबवल्या जाणाऱ्या ज्यांची पूर्ण माहिती सविस्तर इथे या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपण सर्व समजून घेणार आहोत राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवत आहे त्यानंतर सामान्य जनतेला शासकीय योजनेची माहिती new Yojana Maharashtra government

अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो कुठे अर्ज करावा कागदपत्रे काय जोडावी याची माहिती नसते यामुळे काहीजण शासकीय योजनेपासून वंचित राहतात मित्रांनो हे सत्य आहे आपण पाहिला असेल याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय योजनेची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो या
( Maharashtra government new Yojana kya Maharashtra PM Modi )

निर्णयामुळे अनेक गोरगरिबांना नक्की फायदा व दिलासा मिळणारे याबाबत आज मुख्य सचिव मनोकुमार श्रीवास्तव यांनी दूरदर्शन प्रणाली द्वारे सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांची सभासदला हा कार्यक्रम अभियानास्त्रावर राहून अद्याप पर्यंत शासकीय योजनेपासून वंचित आलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले मित्रांनो अतिशय MaharashtraYojana महत्त्वपूर्ण हा अपडेट आहे नक्की शेवटपर्यंत पहा सर्व समजून घेणारे मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे जे योजना राबवल्या जाणाऱ्या किती योजना राबवल्या जाणारे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 36 विभागामार्फत 75 शासकीय योजनेची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे यामध्ये आणखी योजना वाढविण्यात येणार आहेत या जत्रेनुसार new Yojanaएप्रिल महिन्यात सर्व विभागाने आप आपल्या योजनेची माहिती शासन निर्णय याबाबत पूर्वतयारी करावी योजना निहाय लाभार्थी निवड त्यांचे अर्ज भरून घेणे याबाबत तयारी करावी योजना चा लाभ मे महिन्यामध्ये देण्याचा नियोजन करण्याच्या सूचनाही डॉक्टर श्री श्री वास्तव याने या ठिकाणी केले आहेत लाभार्थ्यांना जलद कमी कागदपत्रांमध्ये आणि शासकीय निदानी चुका योजनेचा लाभ घेण्यात येणार असून तीन दिवस सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी एकाच हाताखा ली ठिकाणी राहणार Yojanakya आहे यामध्ये कागदपत्रे प्रमा णित करण्याची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे मित्रांनो पुढे सुद्धा अंमलबजावणीची माहिती सुद्धा देण्यात आली आहे यामध्ये त्या कुटुंबाला अन्याय योजनेची माहिती होणार त्यामुळे विविध योजनांचा लाभ एकाच गरीब कुटुंबाला झाल्यास ते कुटुंबाचे लागणारे यामुळे या जत्रेत प्रत्येक विभागाने आपल्या विविध योजनेची Maharashtra government new Yojana kya Maharashtra PM Modi माहिती पुस्तके रूपाने प्रसिद्ध देण्याची सूचना ही या ठिकाणी देण्यात आले आहेत मित्रांनो पुढे सांगण्यात आलेले जत्रेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट जनतेची संवाद साधता येणारे त्यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार आहेत मित्रांनो हा सुद्धा एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे जोपर्यंत आहे समस्या आपल्याला समजायला गोरगरिबापर्यंत योजना पोहोचला जाणार आहे त्यानंतर पुढे सांगण्यात आलेले समस्यावर उपाययोजना करता येणार आहेत सर्व नियोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार असून गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांची माहिती येणार आहे यामध्ये सर्व यंत्रणाचा समावेश राहणारे यासोबतच (CSCS) सेवा सेंटर स्वयंसेवा सेवेचे आहेत स्वयंसेवक यांच्या बद्दल सुद्धा या ठिकाणी घेतला जाणारे प्रत्येकजिल्हास्तरावर आणि तालुकास्त्रावरील जनकल्याण कक्षाची स्थापना करून याद्वारे निर्णय करण्यात येणार आहे नियंत्रण करण्यात येणार आहे त्यांना मुख्यमंत्र्यांचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी दिले जाणारे मित्रांनो पत्र असणाऱ्या आणि लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्याकडून लाभाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत विविध योजनेसाठी मात्र नागरिकांना योजना मंजुरीची पत्र देण्याचा कार्यक्रम Maharashtra new Yojana governmentजिल्हा जिल्हा लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहेत जिल्हास्तरावरील सर्व विभागाने त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क

धन्यवाद…..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here