आज आचारसंहिता होणार लागू ?

- Advertisement -
- Advertisement -

आज आचारसंहिता होणार लागू ?

Maharashtra vidhansabha election update election commission राज्यातील जनतेला निवड विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या विधानसभा निवडणुकी संदर्भातील महत्त्वाची घोषणा आज निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे करणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.

महाराष्ट्रातील आणि झारखंड राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विधानसभेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी या निवडणुका होणे अपेक्षित आहे. याच अनुषंगाने या निवडणुकीची घोषणा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग महाराष्ट्रातील आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करणारा असून तसेच या निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर होणार आहे. या घोषणेनंतर तात्काळ आचारसंहिता लागू होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe

Latest Articles